वारी: हिंदू आत्मशुद्धीचा उत्सव, 'सेक्युलर' ब्रँडचा नाही!


वारी ही हिंदू समाजाच्या आत्मशुद्धीची आणि भक्तीची परंपरा असली, तरी काही तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारसरणीचे लेखक या अध्यात्मिक चळवळीला ‘सर्वधर्मसमभाव’ किंवा ‘सेक्युलर आंदोलन’ म्हणून रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. संत तुकाराम महाराजांचे अभंग, त्यांच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक संदर्भांपासून तोडून, नव्या राजकीय आणि सामाजिक अजेंड्यांसाठी वापरले जात आहेत.
या विश्लेषणात आपण अशाच एका उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. "अल्ला देवे..." या अभंगाच्या चुकीच्या अर्थछटांमागचा हेतू उघड करत, ही वारी ह


You must be a registered user to access the full content


Login Sign Up