हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार: शिवाजी महाराज अतुलनीय राजा

Known Connections

हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार: शिवाजी महाराज अतुलनीय राजा

Known Connections

Background


Introductory Memo

मौलाना साजिद राशिदी याने शिवाजी महाराजांना "सामान्य राजा" संबोधले. हे विधान केवळ ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे नाही तर हिंदू समाजाचा अवमान करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर प्रजाहितदक्ष राजा, हिंदू धर्माचे रक्षक, स्वराज्य स्थापक आणि जनतेचे कल्याणकारी शासक होते. त्यांनी हिंदू समाजाच्या रक्षणासाठी आणि परकीय आक्रमकांच्या जोखडातून स्वराज्य मुक्त करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. परंतु, या आडणी बाबराच्या वंशजाला आणि त्यांच्या मानसिक गुलामांना या महानतेची कल्पना असणार नाही. ज्या आक्रमकांच्या पूर्वजांनी (ज्यांचे पूर्वज) बाप-भावांचे मुडदे पाडून गाद्यांवर बसलेत, त्यांना शिवरायांच्या उच्च नैतिक मूल्यांची स्वराज्यासाठी दिलेल्या त्यागाची आणि त्यांच्या निस्वार्थी नेतृत्वाची जाणीव असणे शक्यच नाही.

इतिहासाचा योग्य आढावा घेतला तर स्पष्ट होते की औरंगजेब आणि इतर मुघल बादशाह नव्हते, तर ‘बाद’शाह होते – अत्याचारी, क्रूर आणि अन्यायी. खोट्या कथनाच्या आधारे इतिहास विकृत करणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांना आता सत्याच्या प्रकाशात आणण्याची वेळ आली आहे. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे, आणि सत्याला दडपण्याचा कोणताही प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही.

1. News at Glance
2. Analytical View

साजिद रशिदी या ‘मदरसाछाप’ इसमाने महाराजांच्या किंवा हिंदूंच्या इतिहासावर बोलाव एवढी त्याची प्रज्ञा नाही. तो जे काही बरळला आहे, त्याचा साक्षेपाने विचार केला तर ते हास्यास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पराक्रमाने ज्यांना ज्यांना माती चारली तो प्रत्येक खानदानी सत्तेचा वारस होता. महाराजांना सत्ता स्वतःच्या मनगटाच्या बळावर मिळवावी लागली. तिही सत्ता महाराजांनी स्वतःच्या उपभोगासाठी मिळवली नसून, ती सामान्य जनतेवरील अत्याचार, त्यांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी स्थापन केली. एवढीच गोष्ट महाराजांना महान ठरवण्यसाठी पुरेशी आहे.

साजिद रशिदीचे बाप म्हणजे मुघल यांना तीनशे-चारशे वर्षात आरमार किंवा समुद्रावर सत्ता आणता आली नाही. महाराजांनी अवघ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत घोडदळ, पायदळ मजबूत केलेच पण सोबतच भारतात इतर कोणाकडेही नव्हते असे आरमार उभारले आणि समुद्र पायाखाली घातला.

Shivaji formed a navy with up to 500 ships, installing marine crews and naval batteries
Source: Life of Shivaji Maharaj ( Internet Archive )

महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारची जवळजवळ ५०० जहाजे बनवली. ज्या टोपीकर पुर्तुगाली आणि इंग्रजांना आपल्या आरमाराचा गर्व होता, त्यांच्या तोंडात मारील असे सुरक्षित आरमार महाराजांनी निर्माण केले. महराजांच्या आरमाराला आव्हान देऊ शकेल असे आरमार कुणालाही निर्माण करता आले नाही.

Shivaji’s navy defeated foreign ships like the Portuguese and Dutch in sea battles
Source: Life of Shivaji Maharaj (Internet Archive)

या आरमाराच्या जोरावर संपूर्ण किनारपट्टीच्या भागावर स्वराज्याचे नियंत्रण आले. जे मुघलांचे ५ पिढ्या स्वप्न होते, ते स्वप्नच राहिले. जे महाराजांनी अवघ्या काही महिन्यांत करून दाखवले आणि सिध्यांवर कायमची जरब बसवली.

ज्या अफजलखानाने औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना त्याला पळता भुई थोडी केली, तो अफजलखान महाराजांनी प्रत्यक्ष जाऊन स्वतःच्या हाताने फाडून टाकला.

Shivaji’s strategic use of Tiger Claws against Afzal Khan in a defensive encounter
Source: Life of Shivaji Maharaj (Internet Archive)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्व एवढे प्रभावी होते की, आजूबाजूचा एकही राजा किंवा त्याचा सरदार स्वराज्यावर चालून यायला धजावला नाही.

Shivaji’s spiritual pilgrimage from Mathura through major religious shrines in India
Source: Life of Shivaji Maharaj ( Internet Archive) 

याच नेतृत्वाच्या जोरावर महाराज तत्कालीन सर्व जागतिक सत्ताधाऱ्यांत उजवे ठरले. त्यांना जे काही शकतकांत शक्य झाले नाही ते स्वराज्याने काही दशकात साकार केले.

Shivaji as a commander praised for courage, strategy, and diplomacy
Source: Life Of Shivaji Maharaj (Internet Archive)

ज्या औरंगजेबाचे कौतुक रशिदीसारखी मंडळी करत आहेत, त्या औरंगजेबाला तोंडावर दम देऊन महाराज सुरक्षित राजगडावर पोहोचले. औरंगजेब तडफडत राहिला, पण काहीही करू शकला नाही. सोबत नेलेल्या सर्वांना सुरक्षित घेऊन महाराज परत आले आणि पन्हाळ्याच्या तहात गेलेले सर्व किल्लेही महाराजांनी पुन्हा जिंकले.

Shivaji’s spiritual pilgrimage from Mathura through major religious shrines in India
Source: Life Of Shivaji Maharaj (Internet Archive)

महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेताना सुयोग्य मंत्रिमंडळींची स्थापन केली आणि प्रशासनाची सक्षम व्यवस्था निर्माण केली. या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार चालत असे. हे मंत्रिमंडळ आणि ही व्यवस्था म्हणजे महाराजांनी केलेले लोकशाहीकरणच होते. या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिसून येते. या उलट, औरंगजेबासारख्या सत्तालोलुप बादशहांनी सगळे अधिकार स्वतःकडे केंद्रित केले आणि सत्ता टिकवण्यासाठी रक्ताच्या नेत्यांनाही निर्दयपणे संपवले. शिवरायांच्या नेतृत्वाचे यथार्थ महत्व हेच की, त्यांनी स्वराज्य केवळ तलवारीच्या बळावर नव्हे, तर सुशाशनच्या नीतीवर उभे केले. या मुळेच शिवाजी महाराज महान होते.

क्र. बाब छत्रपती शिवाजी महाराज मुघल सम्राट (औरंगजेब यांच्यासह) संदर्भ
धर्मनीती • हिंदू विचार
• गोहत्याबंदी
• मंदिरांचे रक्षण
• इस्लामी शरिया
• मंदिर विध्वंस
• जिझिया कर
• जबरदस्ती इस्लामीकरण
IRJHIS
प्रशासन • अष्टप्रधान मंडळ
• न्यायसंगत महसूल
• प्रजाहितकारी धोरण
• इस्लामी कायदे
• अन्यायकारक महसूल व्यवस्था
Life of Shivaji, Aurangzeb’s Fatwa
लष्करी धोरण • सुव्यवस्थित आरमार
• जलदुर्ग बांधणी
• सागरी विजय
• नौदल नव्हते
• सागरी दुर्बलता
Salute Magazine
सैन्य पदसंचचना • सरनोबत (सेनापती)
• हजारी
• सुभेदार
• हवालदार
• नाईक
• पायदळ व घोडदळ
• आरमारात दरियासारंग, मायनायक, भंडारी सारखे जलाधिकारी
• कोणतीही सुव्यवस्थित पदसंचचना नव्हती
• मुख्यतः गुलाम आणि परकीय भाडोत्री सैनिकांवर अवलंबून
Sen S.N. - The Military System of the Marathas
युद्ध नेतृत्व • स्वतः युद्धभूमीवर
• तोरणा, प्रतापगड, आग्र्याहून सुटका
• सेनापतींवर अवलंबून Life of Shivaji, DLI Archive
लढायांचे प्रकार • गनिमी कावा
• रात्रीचे हल्ले
• किल्ल्यांवरील बचाव
• सरळ युद्ध
• किल्ल्यांवर वेढा
Shivaji the Great, Alamgirnamah
राजकीय दृष्टिकोन • हिंदवी स्वराज्य
• स्वदेशी विचार
• शरिया आधारित इस्लामिक राज्य
• दडपशाही व बलपूर्वक विस्तार
IRJHIS
जनता व शेतकरी धोरणे • महसूल सवलती
• कर्जमुक्ती
• अत्यधिक महसूल वसुली
• शेतकऱ्यांचे दारिद्र्य
Revenue Policy, IRJHIS
पाणी पुरवठा • तलाव, धरणे
• जलव्यवस्था
• लुटालूट
• सामान्य जनतेस उपद्रव
LBP Historicity
१० कर्ज धोरण • कर्जसवलती
• कर्जमुक्ती योजना
• दंडात्मक कर प्रणाली IRJHIS
११ चारित्र्य • धर्मनिष्ठ
• स्त्रीरक्षण
• प्रजाहितदक्ष
• शत्रू स्त्रियांना माल-ए-गनिमत समजले
• अत्याचारात वाढ
IRJHIS
१२ गादीवरील स्थैर्य • दीर्घकालीन सत्तास्थैर्य
• महाराष्ट्रात प्रभावशाली सत्ता
• दिल्ली गादीवर अस्थिरता
• सतत बंडखोरी
DLI Archive

शिवाजी महाराज हे एकमेव हिंदू राजा होते ज्यांनी सैन्य, नौदल, प्रशासन, प्रजाहितकारक धोरणे आणि चारित्र्य यांच्या बाबतीत मुघलांपेक्षाच काय, तर जगातल्या इतर कोणत्याही शासकापेक्षा अनेकपटीने श्रेष्ठता सिद्ध केली.

Shivaji Maharaj entrusted Raigad’s administration to his officers during his absence
Source: Life Of Shivaji Maharaj (Internet Archive)

तेव्हा मौलाना रशिदी सारख्या बालकांनी एक गोष्ट समजून घ्यावी की, मदरशात शिकून आणि तिथे होणारे न सांगण्यासारखे विधी करून छत्रपती शिवाजी महाराज समजणे शक्य नाही. अंकलिपी घ्या. एक-दोन गिरवा. ते जमले तर आधी कुराणातील पृथ्वी गोल करा आणि मग हिंदुच्या इतिहासाची चिकित्सा करायला या.

3. By The Numbers
पैलू तपशील स्रोत
एकूण आरमाराची संख्या (सभासद बखर नुसार) ४०० जहाजे (२००-२०० ची दोन तुकडी) सभासद बखर
जहाजांचे प्रकार (गुराब) प्रत्येकी १६ तोफा व १५० सैनिक सेन एस.एन., द मिलिटरी सिस्टिम ऑफ द मराठाज
जहाजांचे प्रकार (गालिवत) प्रत्येकी ६ तोफा व ६० सैनिक सेन एस.एन., द मिलिटरी सिस्टिम ऑफ द मराठाज
जहाजांचे प्रकार (शिबाड) बसरूर मोहिमेत ८५ शिबाड जहाजांचा वापर (१६६५) डॉ. राजकुमार, मराठा मिलिटरी सिस्टिम्स
प्रमुख सरनौद (दर्या सरंग, माई नायक भंडारी) महत्त्वाच्या मोहिमांचे नेतृत्व सभासद बखर
सागरी किल्ले (बांधकाम / नूतनीकरण) सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग इ. सभासद बखर, डॉ. आर. व्ही. रामदास
प्रमुख सागरी मोहिमा बसरूर (१६६५), जंजिरा मोहीम, खांदेरी (१६७९) सभासद बखर, इंग्लिश फॅक्टरी रेकॉर्ड्स
4. Academic Insight
5. Social Media Pulse
6. On Our Reading List


Known Connections

Infopack

Show More

Individual

Show More

Organisation

Show More

Narratives

Show More

Activism

Show More

Propagation Medium Used

Show More
Show Connections